भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.
प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यात “हर घर तिरंगा” अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि ‘स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद’ या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज […]
Continue Reading