माझा जिल्हा
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली होती.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेव्हा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी…
