राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह […]

Continue Reading

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा बैठक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बारामती आणि परिसरातील कर्तृत्ववान महिलांना “नवदुर्गा पुरस्कार” तसेच समाज जागृती करणारे पत्रकारांना ‘आदर्श पत्रकार सन्मान तसेच गोहत्या प्रतिबंधक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ‘पोलीस अधिकारी सन्मान सोहळा” हे पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान […]

Continue Reading

३६४ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द : पोलिस दलात खळबळ

प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील मोठ्या घडामोडीत ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांची (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर करण्यात आलेली पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक (DGP) कार्यालयाने २१ ऑगस्ट रोजी हा आदेश जारी केला होता; मात्र बॉम्बे हायकोर्ट आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (MAT) निर्देशांच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी तो मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे […]

Continue Reading

आईवडील दगावले, दोन वर्षाचा चिमुकला बचावला…शिवशाही अपघातात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू

प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथे झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. या अपघातात भंडारा जिल्ह्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजारी नातेवाईकांना पाहायला जात असलेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आणि दोघांनीही या अपघातात प्राण गमावले. मात्र त्यात त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला बचावला. पिपरी पुनर्वसन गावातील राजेश देवराव लांजेवार (३८) आणि […]

Continue Reading

सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव… प्रशासनात महिलाराज

प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलावर्गाला खूश करण्यावर भर देणाऱ्या महायुती सरकारने यापूर्वी दोनदा डावललेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला असून त्यामुळे आता प्रशासन आणि पोलीस दलात महिलाराज प्रस्थापित झाले आहे. सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश काढल्यानंतर रविवारी सायंकाळी मावळते मुख्य सचिव […]

Continue Reading

महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर

बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोर दादा भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व […]

Continue Reading

पाकिस्तानला जाणारी आण्विक सामग्री जप्त; न्हावा शेवा सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग

प्रतिनिधी चीनमार्गे पाकिस्तानला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी जहाजातून पाठविण्यात येणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. यामध्ये २२,१८० किलोग्रॅम वजनाची ही सामग्री चीनमधील तैयुआन मायिनग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरच्या नावाने पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल […]

Continue Reading

अभ्यास करत नाही म्हणून आई वडील रागावले; १० वीची मुलगी घर सोडून सत्संगला लागली

प्रतिनिधी दहावीची परिक्षा तोंडावर आली असून पालक मुलांना अभ्यास कर म्हणून मागे तगादा लावत असतात. यामुळे मुले बर्‍याचदा वैतागत असतात. आई वडिलांच्या अशाच तगाद्याला कंटाळून एका दहावीच्या मुलीने घर सोडून पलायन केले. ती थेट उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील एका आश्रमात जाऊन सत्संगात रमली होती. विरार पोलिसांनी या मुलीला शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. विरार […]

Continue Reading

शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, सर्वेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक

प्रतिनिधी देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाचपैकी दोन मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय) निरोगी नाही, चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आला. स्पोर्ट्झ व्हिलेज या संस्थेने केलेल्या १२ व्या वार्षिक आरोग्य […]

Continue Reading

कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या कूटनीतीचं मोठं यश

प्रतिनिधी भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र […]

Continue Reading