सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.

प्रतिनिधी – सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न करता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. रस्त्यालगत असलेली व अडथळा निर्माण करणारी झाडे अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मुळासकट उपटून सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात यावे. त्यामुळे वृक्षांना जीवनदान मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल […]

Continue Reading

बारामती ! होळ,सदोबाचीवाडी,सस्तेवाडी, करंजेपुल गावात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र ; एआय प्रणालीद्वारे समजणार हवामानाचा अंदाज.

प्रतिनिधी – फिरोज भालदार शेतकऱ्यांना हवामान बदलाची अचूक माहिती मिळण्यासाठी महसूलस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी खात्याकडून गावोगावी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जागेची पाहणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत केंद्र उभे राहणार आहे. दुष्काळ, चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत स्वयंचलित हवामान केंद्र फायदेशीर ठरणार आहे. आपत्तीचा अंदाज […]

Continue Reading