“काळुस ता.खेड येथील बेमुदत आमरण उपोषणकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘जनसन्मान रॅलीत’ भेटून त्यांना राखी बांधून केला सवाल?

प्रतिनिधी   आम्हाला ओवाळणी नको?लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको? परंतु आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा व…

ByBymnewsmarathi Aug 17, 2024
*श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मातीकाम व राखी प्रदर्शन संपन्न…*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शनिवार दिनांक १७/०८/२०२४रोजी सकाळी ९.०० वा.रक्षाबंधन या सणाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी…

ByBymnewsmarathi Aug 17, 2024
शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सायंकाळी 5:00 वा.नाझरे धरण 100 % भरल्यामुळे नाझरे धरण प्रकल्पाला भेट. श्री संभाजी होळकर.

प्रतिनिधी नाझरे धरण प्रकल्पातंर्गत बारामती तालुक्यातील मोरगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नाझरे…

ByBymnewsmarathi Aug 17, 2024
श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधि     दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार…

ByBymnewsmarathi Aug 17, 2024
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन*

प्रतिनिधी. पुणे, दि.१६: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण…

ByBymnewsmarathi Aug 16, 2024
सोमेश्वर कारखान्याचा नादच खुळा, अनुदानसह तब्बल रु.३,७७१/- ऊसदर जाहिर करणारा ठरला राज्यातील पहिला कारखाना

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३-२०२४ गाळप हंगामाकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति…

ByBymnewsmarathi Aug 16, 2024
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धेत श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत . या संस्थेची संस्थेची निवड

प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्हयातुन ३ संस्था…

ByBymnewsmarathi Aug 16, 2024
१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांवर त्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन हटवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ”-

 प्रतिनिधी. कुठल्याही परिस्थितीत पुनर्वसनचे शिक्के काढुन सातबारा कोरा करण्याचा निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा उपोषणकर्त्यांचा निर्धार…

ByBymnewsmarathi Aug 16, 2024