Home
भारतीय तटरक्षक दलाने 20 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक दलाकडे सोपवले
प्रतिनिधी भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य समन्वय ठेवून केलेल्या शोध आणि बचाव (SAR) कार्यामुळे, भारतीय तटरक्षक दल त्यांचे प्राण वाचवू शकले. “सित्रांग” चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने या […]
सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण
प्रतिनिधी महिन्याभरात झाले 21 कोटीहून अधिक आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम व्यवहारयुआयडीएआयने सप्टेंबर महिन्यात नागरिकांच्या 1.62 कोटी आधार अपडेट विनंत्या यशस्वीरित्या केल्या पूर्ण नागरिकांकडून आधारचा अवलंब आणि वापर सातत्याने वाढत असून राहणीमान सुलभतेसाठी आधार उपयुक्त ठरत असल्याचे यावरून दिसून येते. केवळ सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार करण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या प्रकारच्या व्यवहारांमध्ये […]
आमदार संजयजी जगताप यांच्यावतीने मुस्लिम बांधवांची दिवाळी झाली गोड
प्रतिनिधी : फिरोज भालदार पुरंदर , हवेली तालुक्यातील कार्यक्षम आमदार संजयजी चंदुकाका जगताप आणी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजवर्धनी संजयजी जगताप यांच्या वतीने पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व गावतील मुस्लिम बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या फराळाचे वाटप , कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग चे युवक अध्यक्ष मोबीन बागवान, आबित आत्तार,मुजो आत्तार,साजित तांबोळी,शहाबाज […]
महसूल गुप्तचर संचालनालय- डीआरआयने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांचे पार्सल जप्त केले.
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी (20 ऑक्टोबर 2022), मुंबईतल्या एअर कार्गो संकुलातून, अमली पदार्थांचं एक पार्सल जप्त केलं. पॅरिसहून आलेलं हे पार्सल, नालासोपाऱ्याला पोहोचवलं जाणार होतं. या पार्सलची सखोल तपासणी केल्यानंतर, त्यातून, 1.9 किलो […]
वडगाव निंबाळकर येथील धोकादायक बनलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यास झाली सूरवात .
प्रतिनिधी : फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे निरा- बारामती रस्त्याचे रुंदीकरण चालू असुन , रुंदीकरणाच्या कामाला व वाहतुकीच्या गाड्यांला अडथळा होणारया रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांना काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे . निरा – बारामती रस्त्यावरील गाड्यांची वाहतुक जास्त असल्यामूळे रस्त्याचे काम व रुंदीकरण झाल्याने आता ही वाहतुक सुरळीत होइल . तसेच काम लवकर […]
मुंबईतील रोजगार मेळाव्यात 395 उमेदवारांना केंद्र सरकारचे मिळाले पत्र
संपादन मधुकर बनसोडे.नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा आणि जबाबदारीच्या भावनेने काम करण्याचे मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकारच्या नवनियुक्तांना केले आवाहन प्रत्येक नागरिकाला चांगले भविष्य कसे देता येईल याचा विचार करावा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल भारत सरकारने 10 लाख युवकांना भारतीय नागरी सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा […]
बारामती: वडगाव निंबाळकर येथील पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्याच्या घरच्यांना आजित पवार यांच्या हस्ते आर्थिक मदत.
प्रतिनिधी फिरोज भालदार विध्या प्रतिष्ठान बारामती येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेतेअजित पवार यांच्या हस्ते वडगांव निंबाळकर येथिल मागच्या आठवड्यात वडगाव निंबाळकर येथील ओढ्याच्या पुरामध्ये वाहून जाऊन मयत झालेले स्व.नरेश साळवे यांच्या पत्नी अरुणा नरेश साळवे व चिरंजीव समाधान नरेश साळवे यांना आर्थिक मदत म्हणुन ४ लक्ष रुपयांचा चेक सुपुर्त करण्यात आला यावेळी तहसीलदार विजय […]
संजय राऊत यांना नाही मिळाला दिलासा, न्यायालयीन कोठडी वाढवली.
प्रतिनिधी शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या आरोपाला सामोरे जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा त्रास कमी होत नाही. दरम्यान, आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी तुरुंगात वाढवण्यात आल्याचेही वृत्त समोर येत आहे, त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच घालवली जाणार आहे. वास्तविक, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेते आणि खासदार संजय राऊत यांच्या […]
cjkkrhk
jj bklbxkxbkjk z
पोलिस स्मृती दिन विशेष
संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]