थायलंडवरून आली १०० फुटांची गौतम बुद्धाची मूर्ती, मात्र दीक्षाभूमीचा स्वीकारण्यास नकार

प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म परिवर्तन केले होते. याच दीक्षाभूमीवर थायलंड देशातून दान करण्यात आलेल्या गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यास दीक्षाभूमी स्मारक समितीने नकार दिला आहे. स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सोमवारी ही माहिती दिली. दीक्षाभूमीवर एकुण चार बुद्धमुर्त्या आहेत. त्यापैकी स्तूपात दोन, वरच्या हॉलमध्ये एक, स्तूपाच्या […]

Continue Reading

भारतीय युवा पँथर संघटनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम काऱ्हाटी येथे संपन्न

प्रतिनिधी बारामती: भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या बारामती तालुक्यातील पहिल्या शाखेची स्थापना काऱ्हाटी गावात करण्यात आली. शाखेचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या काऱ्हाटी शाखेच्या अध्यक्षपदी अजय लोणकर उपाध्यक्ष शिवाजी खंडाळे, उपाध्यक्ष मयूर लोणकर , कार्याध्यक्ष लक्ष्मण खंडाळे , सहकार्याध्यक्ष दादासो खंडाळे , सरचिटणीस […]

Continue Reading

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ             मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या […]

Continue Reading

बाहेरगावी आहात पण सोमेश्वराचे दर्शन तर घ्यायचे आहे. या लिंक वरती जा क्लिक करा आणि सोमेश्वर (करंजे )देवस्थानचे लाईव्ह दर्शन घ्या

  खालील सोमेश्वर पिंडाला क्लिक करून सोमेश्वर (करंजे) देवस्थानचे लाईव्ह दर्शन घ्या  

Continue Reading

२०२३ हे वर्ष १९७२ च्या आठवणी ताज्या करणार का?

 संपादक मधुकर बनसोडे. १९७२ साली मोसमी पाऊस वेळेवर झालाच नाही, झाला तो पावसाळ्याच्या शेवटाला म्हणजे सप्टेंबर मध्ये समजा.त्यामुळे खरीपाची पेरणी झाली नाही.तो कोरडा दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई नव्हती,जमीनीत पाणी भरपूर होते पण ते पिकांना द्यायला सिंचन सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की, कुठल्याही पिकाचे उत्पादन आजच्या तुलनेत खुपच कमी होते.अगदी चांगले […]

Continue Reading

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान )महाविद्यालयसोमेश्वर येथे 1990 च्या बॅच कडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप.

  सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर येथील एस.एस.सी १९९० बॅच च्या वतीने माजी विद्यार्थ्यांनी गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत ५१ गणवेश व शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी.इ.८वी) मार्गदर्शक ६० पुfस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच श्री. सुभेदार कांबळे यांनी गरजू व गरीब शालेय ११ विद्यार्थ्यांना गणवेश दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. अभिजीत केंजळे […]

Continue Reading

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक …

प्रतिनिधी – राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून आ.किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे बॅनर (पोस्टर) लावताना ग्रामपंचायतची परवानगी घेतली जाते का ?

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे चौकाचौकातून कुणाला शुभेच्छा देण्यासाठी तर कुणाची जाहिरात करण्यासाठी बॅनर लावले जातात हे जे बॅनर लावले जातात याची परवानगी ग्रामपंचायत मधून घेलती जाते का ? बॅनर लावणारे आपल्या बॅनर ची काळजी घेतात का ? की ह्या बॅनर मुळे कुणाला त्रास तर होत नाही ना .कोणाला अडचण तर होत नाही […]

Continue Reading

ऑगस्ट सुरू झाला तरी बारामती तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच.

प्रतिनिधि  यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.  धरण क्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्यामुळे धरण भरत आले आहे ही दिलासादायक बातमी सोडली तर शेतकऱ्याला यंदा पावसाने वंचितच ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे  जून जुलै कोरडा बारामती तालुक्यावर ती दुष्काळाचे सावट असे चित्र तालुक्यात झालेली आहे. त्यातच थोडंफार विहिरीला पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी भाजी,कोथिंबीर कष्टाची […]

Continue Reading

अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत केला वाढदिवस साजरा.

प्रतिनिधी करंजेपूल गावचे हिंदवी उधोग समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री राजेंद्र गायकवाङ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा करंजेपूल येथे वृक्षारोपण तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य वही पेन खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विध्यार्थी व शाळेच्या अङचणी जानून घेतल्या.शाळेच्या […]

Continue Reading