Uncategorized
मुंबईतील रोजगार मेळाव्यात 395 उमेदवारांना केंद्र सरकारचे मिळाले पत्र
संपादन मधुकर बनसोडे.नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा आणि जबाबदारीच्या भावनेने काम करण्याचे मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकारच्या नवनियुक्तांना केले आवाहन प्रत्येक नागरिकाला चांगले भविष्य कसे देता येईल याचा विचार करावा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल भारत सरकारने 10 लाख युवकांना भारतीय नागरी सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा […]
बारामती: वडगाव निंबाळकर येथील पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्याच्या घरच्यांना आजित पवार यांच्या हस्ते आर्थिक मदत.
प्रतिनिधी फिरोज भालदार विध्या प्रतिष्ठान बारामती येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेतेअजित पवार यांच्या हस्ते वडगांव निंबाळकर येथिल मागच्या आठवड्यात वडगाव निंबाळकर येथील ओढ्याच्या पुरामध्ये वाहून जाऊन मयत झालेले स्व.नरेश साळवे यांच्या पत्नी अरुणा नरेश साळवे व चिरंजीव समाधान नरेश साळवे यांना आर्थिक मदत म्हणुन ४ लक्ष रुपयांचा चेक सुपुर्त करण्यात आला यावेळी तहसीलदार विजय […]
संजय राऊत यांना नाही मिळाला दिलासा, न्यायालयीन कोठडी वाढवली.
प्रतिनिधी शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या आरोपाला सामोरे जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा त्रास कमी होत नाही. दरम्यान, आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी तुरुंगात वाढवण्यात आल्याचेही वृत्त समोर येत आहे, त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच घालवली जाणार आहे. वास्तविक, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेते आणि खासदार संजय राऊत यांच्या […]
cjkkrhk
jj bklbxkxbkjk z
पोलिस स्मृती दिन विशेष
संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]
पोलिस स्मृती दिन विशेष
संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]
पोलिस स्मृती दिन विशेष
संपादक मधुकर बनसोडे. भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस […]
सणवारांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी रेल्वेच्या विविध उपाययोजना
प्रतिनिधी सध्याच्या उत्सव काळात, रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये कित्येक पट गर्दी दिसत आहे. या रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये दिसत असलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेने, गर्दीचे नियमन करणाऱ्या विविध उपाययोजना केल्या आहेत. रेल्वेने केलेल्या विविध उपाययोजना खालीलप्रमाणे: जेवढे शक्य आहे, तेवढे रेल्वेने, गाड्या सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची माहिती आणि नंबर रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरील डिस्प्ले […]
एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहीम
प्रतिनिधी एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या (single use plastic-SUP)केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि वापर यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 12 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना जारी केली होती. या वस्तूंमध्ये, कटलरी(कातर,चाकू, सुरी यासारख्या गृहोपयोगी कापण्या साठी […]
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे
प्रतिनिधी काँग्रेसचे निर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी ही घोषणा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा ६,८२५ मतांनी पराभव केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे आणि थरूर हे उमेदवार होते. खरगे यांना 7,897 मते मिळाली, तर थरूर यांना 1,072 मते मिळाली.निवडणुकीत […]
