• Home
  • सामाजिक
  • संतांची वाणी अनेक वर्षानंतर सुद्धा तंतोतंत समाजासाठी लागू आहे
Image

संतांची वाणी अनेक वर्षानंतर सुद्धा तंतोतंत समाजासाठी लागू आहे

प्रतिनिधी

युगेने युगे विठ्ठल हा कमरेवर हात देऊन उभा आहे. जग बदलतोय असा आपण सगळेजण म्हणतो. परंतु अनादी अनंत काळापासून चालत आलेला बदललेला समाज विठ्ठलाने पाहिला संतांनी त्याचे हुबेहूब वर्णन केलं आणि ही समाज व्यवस्था सुदृढ राहण्यासाठी काय करावे याचा उपाय सुद्धा सांगून ठेवला आज अनेक समाज वर्कर मानसशास्त्रज्ञ तत्त्ववेत्ते होऊन गेलेले आहेत तरी हा समाज बिघडतो आहे. संतांनी सांगून ठेवलेले वरील शब्द प्रत्येकाने आठवा आपल्या समाजामध्ये दुफळी का निर्माण होते.

विनाकारण कुणाला काहीतरी अपशब्द वापरणे जातीवर बोलवणे दंगली घडवणे हे न होण्यासाठी संतांनी सांगून ठेवलेले वरील विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत. सध्या जे वातावरण सांप्रदायिक झालेले आहे.

त्यावर संतांनी सांगितलेली वाणी अत्यंत उपयुक्त आहेत. समाजाचे अधोगती कोणत्या गोष्टीमुळे झाली हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी सांगितले हे विचार आज आमच्या ह्या आयटी युगाने आपण म्हणतो पुढे आलेलो आहोत त्या समाजाला सुधारलेल्या समाजाला सांगण्याची गरज आहे

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025