कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी

पुणे, दि. 30: मानवी आयुष्यासाठी मधमाशांचे उपयुक्तता लक्षात घेता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मधमाशी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसह आत्मनिर्भर होण्यासही मदत होत आहे, या व्यवसायाकरिता कृषी विभागाच्यावतीने सर्वतोत्परी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी प्रशिक्षणसत्राच्या उद्धाटनप्रसंगी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली आणि […]

Continue Reading