Home
धर्म वाचवण्यासाठी आंदोलन, मग निसर्गासाठी मौन? — नाशिकच्या पर्यावरणाच्या नैतिकतेवर एक गंभीर प्रश्न
प्रतिनिधी नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी तपोवन आणि इतर परिसरातील तब्बल १७०० हून अधिक झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे. विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत यात दुमत नाही, पण ज्या तीव्रतेने हा वृक्षतोडीचा घाट घातला जात आहे, त्याने पर्यावरणासाठी काम करणाऱ्या आणि ‘जीवदया’ जपणाऱ्या समाजातील काही विशिष्ट गटांचे मौन अधिक गंभीर वाटते. जेव्हा भटक्या कुत्र्यांवर नसबंदी […]
तुऱ्यामुळे उसाच्या उत्पादनाची चिंता आणि कारखान्यापुढील आव्हान
संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाना प्रशासन या दोघांपुढेही एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. यंदाच्या हंगामात पाऊस, तापमान, आर्द्रता आणि प्रकाशमानातील बदलांमुळे तुरा येण्याचे प्रमाण अपेक्षितपेक्षा खूप वाढले आहे. तुरा आल्याने उसाच्या कांड्यांची वाढ थांबते, पाने पिवळसर पडतात आणि त्याचा थेट […]
पोलिस निरीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून सहकर्मचाऱ्यांची आत्महत्या करत असल्याबाबतची पेपर नोट सोशल मीडियामध्ये वायरल !!!!!
प्रतिनिधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर मानसिक छळाचे आरोप; व्हॉट्सॲप स्टेटसमुळे घटनेची माहिती उघड. पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या यवत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे असे बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक […]
ऊस वाहतुकीचा धोका! भवानीनगरजवळ उतारावर बैलगाडी उलटली; मजुरासह कुटुंबाचा जीव धोक्यात
प्रतिनिधी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करताना मजुरांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, या भवानीनगर येथील आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने आज पहाटेच्या सुमारास एका ऊसतोड कामगाराला आणि त्याच्या कुटुंबाला भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. अतिभारामुळे घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर बैलगाडीचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. या अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राप्त माहितीनुसार, […]
महापरिनिर्वाण दिवस २०२५: संविधान निर्माता डॉ. भीमराव आंबेडकरांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय श्रद्धांजली
प्रतिनिधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्या निधनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. संविधान निर्मात्याच्या या स्मृतिदिनाचा उद्देश समानता, न्याय आणि सामाजिक बदलाच्या त्यांच्या संदेशाची पुनरावृत्ती करणे आहे. चैत्यभूमीपासून संपूर्ण देशापर्यंत हा दिवस सामाजिक चेतना आणि मानवी मूल्यांना बळकट करतो. ६ डिसेंबर १९५६ च्या सकाळने भारताला हादरवून सोडले होते, डॉ. भीमराव रामजी […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी–बारामती रोड, माळेगाव फाटा येथे मिळालेल्या […]
खंडोबाची वाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा
प्रतिनिधी. तालुका कृषि अधिकारी, बारामती मा. सचिन हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे खंडोबाचिवाडी येथे जागतिक मृदा दिन दिनांक 5 डिसेम्बर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने वडगांव निंबाळकर चे मंडल कृषि अधिकारी मा. आप्पासाहेब झंजे यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्व सांगितले, या मद्धे जागतिक मृदा दिन थायलंड चे राजे भूमिबोल अडुळयांडेज यांच्या जन्म दिवशी हा […]
फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी. बारामती, दि.5: कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी आत्मा प्रकल्प संचालक सुरज मडके, तालुका कृषि अधिकारी सचिन हाके, सर्व मंडळ कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गणेश […]
श्री. सोमेश्वर कारखान्याकडुन सन २०२१ ते २०२४ च्या FRP रक्कम व त्याचे विलंबाचे व्याज सभासदांच्या बँक खात्यावर जे जमा झाले त्याचे सर्व श्रेय शेतकरी कृती समितीला आहे. चेअरमन व कारखान्याला नाही श्री सतिश काकडे
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे या कराखान्याने सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ या चार गाळप हंगामाध्ये FRP रक्कम सभासदांना एक रक्कमी वेळेत दिली नाही. कायदयाने उस तुटल्यापासुन १४ दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP देणे केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार बंधनकारक आहे. तसेच विलंवाने दिलेल्या FRP रक्कमेवर […]
महसूल प्रशासनातील क्रांती: डिजिटल सातबारा – शेतकऱ्यांसाठी नवी पहाट
प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने अलीकडेच घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आता महसूल प्रशासनामध्ये एक मोठे क्रांतिकारी पाऊल ठरला आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ (सातबारा) उतारा, ८-अ आणि फेरफार उतारे आता शंभर टक्के कायदेशीर आणि वैधघोषित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना, विशेषत: शेतकऱ्यांना, आता जमीन नोंदीच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज राहणार नाही, परिणामी वेळेची आणि […]