• Home
  • Uncategorized
  • बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.
Image

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय 16 वर्ष 2) पियुष विलास मोहिते वय 15 वर्षे दोन्ही राहणार मुर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपासी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे साहेब यांनी तांत्रिक माहितीचा व गोपनीय बातमीदारांचा आधार घेऊन सदर बेपत्ता मुलांना भीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांचे पालक श्री गणेश दामू जाधव व विलास कुंडलिक मोहिते यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून घेऊन मुलांना ताब्यात दिलेली आहे मुलांचे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत
सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीपसिंह गिल्ल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. माननीय श्री गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग. माननीय श्री सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग. यांचे मार्गदर्शनाखाली श्री नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे. पोलीस हवलदार रमेश नागटिळक. पोलीस हवालदार अमोल भोसले यांचे पथकाने केली आहे

Releated Posts

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025

पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी यांची झाली सकारात्मक चर्चा.

प्रतिनिधी – पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनीचा दर, मोबदला व…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली होती.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेव्हा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी…

ByBymnewsmarathi Dec 8, 2025