• Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात लोड शेडिंग मुळे ग्रामस्थ त्रस्त.

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात लोड शेडिंग मुळे ग्रामस्थ त्रस्त.

प्रतिनिधी अक्षय थोरात.

दादा तुम्ही परत या दादा तुम्ही परत या.बारामती तालुक्यातील
ग्रामीण भागात संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत लाईट नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत चालले आहे त्यामुळे गरम होण्याचे प्रमाण जास्तच वाढत असल्यामुळे व एकीकडे लाईट नसल्यामुळे ग्रामस्थ हैरान झाले पाहायला मिळत आहे दुसरीकडे मुलांच्या सहामाही परीक्षा चालू आहेत मात्र याकडे संबंधित प्रशासन काहीही लक्ष देत नसल्याने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण ग्रामस्थांना पुन्हा होऊ लागली आहे दादा तुम्ही परत या असेही ग्रामस्थांकडून बोलले जाते आता ही व्यथा नक्की मांडायची तरी कोणाकडे कारण दादा असते तर लगेच क्विक ऍक्शन घेत होते व जिथल्या तिथे विषय मिटत होता आणि अधिकारीही घाबरत होते विशेषता ग्रामीण भागातील जनतेची खूप जाण असणारे दादा.व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या दादा लगेच सोडवत असे विशेषता दादांचे लक्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान न होऊन देणे आपल्या आपल्या भागातील ग्रामस्थांना कोणताही त्रास झालेला त्यांना सहन होत नव्हता हा लोड शेडिंग चा प्रश्न अजितदादा पवारांनी एका मिनिटात मिटवला असता परंतु आता एवढे दिवस होऊन ही लोड शेडिंग मात्र चालूच आहे उखाड्याने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे म्हणूनच ग्रामीण भागांतील ग्रामस्थ आता दादा तुम्ही परत या परत या आशा व्यक्त करू लागले प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे का ही पाहण्याचे वेळ आली.

Releated Posts

मु. सा काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक चर्चासत्राचे आयोजन

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात दिनांक २३ व २४ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय…

ByBymnewsmarathi Mar 21, 2026

बारामती ! बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वडगाव निंबाळकर मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज हा…

ByBymnewsmarathi Mar 20, 2026

पुरंदर : निरा ग्रामपंचायतीचा विकास गटारात तुंबला?

संपादक. मधुकर बनसोडे. पुरंदर तालुक्यातील निरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सध्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उघड्या व तुंबलेल्या…

ByBymnewsmarathi Mar 19, 2026

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च…

ByBymnewsmarathi Mar 13, 2026