• Home
  • माझा जिल्हा
  • वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातावरती उपायोजना कराव्यात नागरिकांची मागणी.
Image

वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातावरती उपायोजना कराव्यात नागरिकांची मागणी.

संपादक मधुकर बनसोडे.

रस्ते अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे यावरती ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे जसं की स्पीड लिमिट, स्पीड ब्रेकर यासारख्या उपाययोजना ग्रामीण भागात देखील करण्यात याव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहे. ज्याप्रमाणे हायवे ला स्पीड तपासणी यंत्र कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील देखील हायवे वरती अशी यंत्रणा कार्यरत करावी. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांवरती वाहन चालक वेगाची कोणतीही मर्यादा न पाळता सुसाट वेगाने वाहने चालवून आपला जीव गमावत आहेत. इतर आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाणापेक्षा देखील रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण हे जास्तीच आहे. अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र या रस्ते अपघातामुळे जात आहेत. आणि यामुळेच कदाचित बाल गुन्हेगारी देखील वाढत आहे? त्यामुळे संबंधित प्रशासनाने ग्रामीण भागातील रस्ते अपघातांचा विचार करून त्वरित काही उपाययोजना करता येतील का याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे

Releated Posts

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक…

ByBymnewsmarathi May 4, 2026

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026