ग्रामपंचायत उदापूर यांच्या अलगर्जी पणाने अतिक्रमित संताची बोडी साठी दिवाकर मंडपे यांचा आमरण उपोषण 

प्रतिनिधी   ब्रह्मपुरी जवळील एक किलोमीटर अंतरावर असलेला उदापूर गाव हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नेहमी चर्चेत असते मग ते जुगार असो मटका असो की अवैध दारू व मुरूम असो ह्या गावची ३००० लोकसंख्या असून ह्या गावात नेहमी पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो पण ग्रामपंचायत प्रशासन हा त्यांच्याकडे कानाडोळा करीत राहतो गावाजवळ लागून नाला आहे त्या […]

Continue Reading

पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : प्रतिनिधी पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर […]

Continue Reading

मु .सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून रस्ता सुरक्षा अभियान बद्दल मार्गदर्शन . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘रास्ता सुरक्षा सप्ताह’ च्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने ‘रस्ते सुरक्षा व वाहतूकीचे नियम’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वाहतूक […]

Continue Reading

श्री. रूपीचंद किसनराव जगताप. रा. चोपडज, ता. बारामती, जि. पुणे यांचे वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन.

 प्रतिनिधी वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी येथे गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी चोपडज येथील युवक श्री. रूपीचंद किसनराव जगताप यांनी आपल्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी मधील निवासी अनाथ व निराधार मुलां-मुलींना मिष्ठान्न भोजन देवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आजकाल समाजातील अनेक व्यक्ती आपल्या मुलांचा, नातवाचा स्वतः आपला […]

Continue Reading

पुढील चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे : ना.मुनगंटीवार

प्रतिनिधी चंद्रपूर : तत्कालीन युती शासनाच्‍या काळात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम मंजूर करून सुरू केले. त्‍यानंतर आलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने या कामासाठी निधीची तरतूद न केल्‍याने हे काम रखडले होते. आता पुन्हा युती शासन आल्‍यामुळे रखडलेल्या या कामाला गतीदेण्यासाठी येत्या चार महिन्‍यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महाराष्‍ट्राचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री […]

Continue Reading

प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिला हप्ता उचलुनही बांधकाम न करणार्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तात्काळ सुरु करावे – मुख्यधिकारी

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या पहिला हप्ता उचलुन घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम सुरु केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी पंधरा दिवसात मंजुर घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम करावे अन्यथा घरकुलाची मंजुरी रद्द करुन उचललेल्या पहिल्या टप्याची रक्कम कायदेशीर परत घेतली जाईल अशा नोटीसा परळी नगरपालिकेने संबंधीत लाभार्थ्यांना काढल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिला […]

Continue Reading

मावळा जवान संघटना व मित्र परिवाराच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथे मावळा तीर्थवर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा

प्रतिनिधी  झालायावेळी कर्नल सुरेश पाटील बोरचे उपविभाग अधिकारी राजेंद्र कचरे हवेलीचे उपविभाग पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल तहसीलदार शिवाजीराव शिंदे राष्ट्रसेवा समोरचे राहुल पोकळे शिवव्याख्याते दादासाहेब कोरे कर यांचे व्याख्यान झालेयावर्षीच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवर राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सो अर्चना प्रकाश सातव स्वाती पाचणकर यांना देण्यात आलायावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे निबंध पहिल्या […]

Continue Reading

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक

मुख्य संपादक मधुकर बनसोडे राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 केला प्रकाशित आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा केला प्रारंभ केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) ची 19 वी बैठक झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यावेळी उपस्थित […]

Continue Reading

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकर

अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच ) लाभार्थ्यांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्यासाठी, 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) असे नाव देण्यात आले आहे.1 जानेवारी 2023 पासून या नवीन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली […]

Continue Reading

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकरण

प्रतिनिधी अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच ) लाभार्थ्यांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्यासाठी, 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) असे नाव देण्यात आले आहे.1 जानेवारी 2023 पासून या नवीन योजनेची अंमलबजावणी सुरू […]

Continue Reading